Monday, August 29, 2011

संस्कृती .........


           विराट या स्वायंसेवी संघटनेने केलेया सर्वेक्शनात काही धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या .सर्वेक्शना बरोबरच या बाबी का घडल्या याचा ही नीट पाठपुराव्यासहित अभ्यास करण्यात आला. हे सर्व आपल्या पर्यंत पोहचवे हीच अपेक्षा.
           आज पाशिमात्य संस्कृतीचं , जीवनशैळीचं केलं जाणारं अंधानुकरण . व्यसन व पार्टी ह्याना मिळणारी तथाकथित मान्यता आणि फ्रीडम च्या नावाखाली महाविद्यालयीन युवक / युवती तसेच शालेय विद्यार्थी/विद्यार्थिनी यांच्यामधील वाढत्या . मुळे तसेच ह्यामधून होणार्‍या पार्ट्या मुळे आपले पाल्य किती हटाबाहेर जात आहे याची पूसटशी कल्पनाही त्यांच्या  आई / वडीलांना  नसावी ही खरच किती खांतची गोष्ट आहे .
          शहरात प्रामुख्याने ९० च्या दशकात परप्रांतातील तालेवर मुळे व मुली मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी शहरात येऊ लागली. कोणतेही कौटुंबिक निर्बंध नसल्याने व खिशात पैसे खुलखुलत असल्याने त्यांच्या वागण्यात एकप्रकारचा बेफिकीरपाणा असतो , चरित्र्या स्वैर असते . या दोन्ही बाजू त्यांच्या संगटीमधे राहून स्थानिक महाविद्यालयीन युवक / युवती तसेच शालेय विद्यार्थी/विद्यार्थिनी आत्मसात केल्या. त्यामुळे ओ तत्सम कारणामुळे होणार्‍या पार्टी मधे ओठाना सिगरेट कधी आली आणि गंमत म्हणून ओठाना लावलेल्या प्यालयातील मदिरेचि  व्यसन लागले कधी हे त्यानाच समजले नाही .
           पहिल्यांदा सिगरेट मग मादिरा(दारू, रम , विस्की , बियर ) आणि त्याही पुहील धक्कादायक आणि धोकादाक पायरी ड्रग्स. हे सर्व काही एका दिवसात होत नाही . मग हे सर्व होत असताना पालक कुठे अस्तत.खरच फक्त पैसा मिळवणे हेच जास्त महत्वाचे आहे. आपल्यां मुलावर/ मुलीवर सुसंस्कार करणे हेही तितकेच गरजेचे नाही का ?? प्रत्येक पालकानी खालील बाबी आपल्या पाल्या बरोबर जोडुन त्या किती जूळतात ते पहा, म्हणजे तुम्हाला पासूकच उत्तर मिळेल :-
१) दर रोज शाळा/ कॉलेज संपल्यावर घरी लाट येणे.
२) घरी आल्यानंतर  मित्राला / मैत्रिनिला भेटण्यास जाणे आणि नकार दिल्यास राग येणे
३) स्वतः माडेच जास्त गुंतून जाणे.
४) आई / वडिलन्ह्या बरोबरचे संवाद कमी होणे.
५) मोबाइल फोन चा वापर जास्त करणे.
६) मेसेज पॅक साठी हट्ट करणे
७) आभ्यास करताना देखील मोबाइल फोन जवळ घेऊन बसणे.
८) जर मुलीचा फ्रेंड मुलगा असेल तर त्याचे नाव कॉंटॅक्ट लिस्ट मधे नाव मुलीचे सावे करणे  अँड वाइस वर्सा.
९) दर रोज रात्रीच फिरायला जाणे.
             अशा अनेक लहनसं बाबी आहेत , वेळीच लक्ष ठेऊन आपल्या मुला मधे बदल दिसतो का ते पहा. वरील पैकी ४ बाबी जरी जुळत आसलेस अस समजा की खरच लक्ष देण्याची गरज आहे.
             पुण्यामाधे २ वर्षापूर्वी झॅलेली रेव पार्टी तत्कालीन पोलीस अधीक्षक  श्री विश्वास नंगरे पाटील यानी उधळून लावली होती. त्यावेळी तेथे असलेल्या सव्वाशे मुली कोणालाही शरम वाटावी अशा परिस्थितीत होत्या. हे फक्त पुण्या पुरतेच मर्यादित नाही. या पेक्षा ही भयानक परिस्थिती मुंबई व उपनगरात आहे . ह्या सर्व गोष्टींची कारण मीमांसा करावयाची आसलेस खूप काही गोष्टी पाहणे गरजेचे आहे. त्यामधीलच एक : आपल्या पल्यावर ठेवणेआती विश्वास ठेवणे होय. आज ६५% मुली १६व्या वयातच सेक्स आणि व्यसन ह्या बाबींच्या आहारी जात आहेत तर २५ % मुली बॉय फ्रेंड / गर्ल फ्रेंड किंवा जस्ट फ्रेंड या संकल्पने खाली  सर्रास सेक्स च्या आहारी जात आहेत. याची लक्षणे खालिलप्रमाणे आहेत .
१) मोबाइल फोन मधून चॅट करणे .
२) पर्सनल फोन अगदी भावला / बहिणीला वापरु न देणे.
३) बंद खोलीमधे आभ्यास करणे ( मोबाइल फोन जवळ घेऊन) ई.
               ह्या सर्व गोष्टींचे  कारण मुला/ मुलींच्या मैत्रिला गारजेपेक्षा जास्त स्वैरत देणे नाही काय ?? एक सिंपल प्रश्न विचारतो : युवक / युवती किंवा मुले / मुली अशी फ्रेंडशिप का लवकर होते ?? शारीरिक  आकर्षन तर नसेल ?? का त्याना कॉलेज / शाळा सुटल्यावर देखील आपापसात बोलू वाटते ??
               दुसरे एक कारण पार्टीस : ३१ डिसेंबेर व तत्सम करणानि होणार्‍या पार्ट्या ओ त्यामधे होणारे . ग्रूप डॅन्स आणि त्या कारणाने एकमेकाना  होणारा स्पर्श आणि हे सर्व डोळ्यासमोर दिसतनाही काही न बोलणारे पालक !! मग काय स्वैर वागण्याळा एक प्रकारची उभारीच / पाठिंबा  देण्यासारखेच नाही काय ?? हे सर्व शिक्षीत लोंकांचे अशिक्षित विचार नाहीत काय ?? आज ८० % मुले व मुली ह्या गोष्टींच्या आहारी गेल्या आहेत  आज . घरमधल्या मुलीदेखील पॉकेट मनी साठी कॉल गर्ल / वेश्या व्यवसाय करत आहेत. हे एक कटू सत्या आहे.
              जस्ट फ्रेंड्स किंवा तत्सम कारणाने मुले व मुली सर्रास एकमेकाना भेटतात , फोन करतात व त्याना त्यांचे पालक अप्रत्यक्षरित्या सात देतात का तर लहान आहेत चालायचच . मुले किटीजारी मोठी झळी तरी ती आई वडिलाना लहानाच . पण याच लहान वयात ते इतके मोठे पराक्रम करतात की सावरायला वेळच मिळत नहि.यत दोष कुणाच हे तर पाय घसरण्याचे वय  .. पण त्यामधे त्याना पालकानीच योग्या दिशा देणे गरजेचे आहे. प्रसंगी कठोर व्हा पण आंधलेपणाने सात देऊ नका. विचार करा आणि आजच आपला पल्यामधे वरील बाबी दिसून येतात का ते बघा ??
 मुलाचे व मुलीचे सर्व हट्ट पुरवणे म्हणजे संगोपन नाही तर त्यांचे योग्य हट्ट पुरवणे हेच सुसंकरित सुसन्गोपन ठरू शकेल. रस्त्याकडेला झोपणरे देखील त्यांच्या मुलांचे संगोपन करतातच पण सुसन्गोपन करू शकत नाहीत.

            माझा मुला व मुलींच्या मैत्री ला विरोध नाही तर त्यामधे होणार्‍या स्वैर वागण्याळा विरोध आहे . आधुनिकतेच्या नावाखाली डोळेझाक बंद करा ..जागे व्हा..

उगाचच...

शतानंद.
एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!

मैत्री


मैत्री
अनिकेत पाटिल
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात

आयुष्य म्हणजे कटकट..


आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं
आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं
आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं
पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

आज मन थोडस बैचेन होताय..


आज मन थोडस बैचेन होताय..
मनात कसलतरी विचार थैमान घालतोय..
स्वता: ला काहीतरी सांगायचाय..
विचारांच थैमान थांबवायचाय....
कसा .?? ह्याचा विचार अजून करायचाय..
शबांच्या तबकडी मधे बसून..
मला कुठेतरी मला फिरायचाय..
कुठे ?? हे अजुन ठरवायचाय..
जीवनात संघर्ष असतोच ..
पण "संघर्ष" हेच जीवन असेल तर..!
कस..जगायच ! हे अजुन ठरवायचाय..
मी गर्दीत असून एकटा आहे ..
गर्दीतून मार्ग शोधत आहे ...
बस्स !! आता कुठेतरी मला थांबायचाय ..
कुठे ?? हे अजुन ठरवायचाय..
सर्वांच शेवटाच दे एकच ..
फक्त मार्ग मात्र वेगळे .
मला माझा मार्ग शोधायचाय ..
कसा .?? ह्याचा विचार अजून करायचाय..
कोणता तरी निर्णय घ्यायचा प्रयत्न करतोय..
                                  कोणता ?? ह्याचा बिचार करतोय..
               का कुणास माहीत ??
                                               निराशेच्या जाळ्यात इतका गुरफटून जातोय..
                                                                       आणि त्यामधून बाहेर पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय..???
                              --संदीप स्वामी
                ९४२१२२५२२२

ज़िंदगी के राज़ को राज़ रहने दो...


ज़िंदगी किसी का इंतज़ार नही करती,
तनहाई कभी बेवफ़ाई नही करती..
आपसे दूर होने का गुम है वारना,
परछाई कभी जिसम पे वार नही करती..


ज़िंदगी ने काई सवालात बदल दिए
वक़्त ने मेरे हालात बदल दिए
इतने बुरे नही थे हम
ना जाने क्यूँ लोगो ने अपने ख़यालात बदल दिए..


बहूत दिन हो गे शायद सहारा तलाश
कर लिया उस ने
हमारी बाद भी आख़िर गुज़ारा
कर लिया उस ने,
हमारा ज़िकरा तो उस के लबों पे आ नही सकता
हमे एहसास है, की हम से किनारा
कर लिया उस ने..


हम जब आपकी दुनिया से जाएँगे,
इतना अपनापन दे जाएँगे,
जब याद करोगे अपने इस पागाल दोस्त को ,
हसती आँखो से भी आँसू निकल आएँगे.


ज़िंदगी के राज़ को राज़ रहने दो..
हर आएटबार को आएटबार रहने दो..
पर दिल अगर किसीसे कुछ कहना चाहे तो..
फिर मत कहना के आज रहने दो..


बादलों के पीछे चाँद को मचलते देखा है,
पलकों के नीचे नज़रों को संभालते देखा है,
देखा नही तो बस आपके दिल मे हमारे लिए प्यार ..
ऐसे तो हमने आईने के सामने चेहरो को बदलते देखा है..


आज उनको हमारी बातें भी चुभती है..
ये मेरे खुदा,
कल तक जिसको हमारी हर अल्फ़ाज़ से प्यार था...
वो आज हमारी शक्ल से भी नफ़रत करती है..


रेत के सहेर मे आशियाना बनाया था
कागज की कश्ती को सहर बनाया था
झोका हवा का सब कुछ उड़ा ले गया
शायद हमने ही रिश्ता कमजोर बनाया था...


येईन किंवा न येईन परत तुझ्या भेठीला
आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजाच्या गाठीला
आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण तुझी येत राहील
अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल पण त्याची काळजी तु करु नको कारण तोच अश्रु
तुझी आठवण आल्याचं नकळत सांगुन जाईल...

राहुल गांधी / RAUL VINCI


भारताच्या युवराज तुझ्या passport वर तुझे नाव राहुल गांधी नसून RAUL

VINCI आहे.

तुम्ही लोक गांधीचे नाव फक्त राजकारणसाठी वापरता. हेच खरे सत्य आहे. आणि अजून

आमचे लोक तुम्हाला गांधीच्या नावाने मते देतात.

जरा विचार कर कि तू RAUL VINCI या नावाने निवडणूक लढवत आहेस.

ज्यांनी घरात घेतले आणि ज्यांनी तुझ्याबरोबर फोटो काढून घेतले ते सुद्धा जवळ

उभे करणार नाहीत हे लक्षात ठेव.

सप्टेंबर २००१ मध्ये तुला एफ.बी.आइ ने बॉस्टोन विमानतळावर का अटक केली होती रे?

तुला आठवत नसेल तर मी सांगतो. अरे तुझ्याकडे $1,60,000 इतकी रोकड होती.

आणि इतकी मोठी रोख रक्कम कशासाठी आहे हे जेंव्हा तुला पोलिसानि विचारले तर

त्याचे उत्तर देता आले नाही तुला.

अजुन एक गोष्ट अशी की तुझ्या बरोबर तुझी कोलंबिया ची मैत्रीण वरॉनिका कॅरटेली

ही होती, ती एका ड्रग माफिया ची मुलगी आहे हे वेगळे सांगायला नको.

९ तास राहुल गांधीला विमानतळावर थांबवून ठेवले होते.

नंतर आपले पंतप्रधान वाजपेयीजी यांनी मध्यास्ती करून सोडवण्याचा प्रयत्न केले.

एफ.बी.आइ ने एफ.आइ.आर नोंदवून मग या भारताच्या युवराजाला सोडले. म्हणूनच राहुल

बाबा जगात कुठे ही जाईल पण अमेरिकेचे नाव काढल्यावर त्याच्या आंगवर अजुन ही

काटा येतो.

एफ.बी.आइला याविषयीची इन्फर्मेशन विचारली असता ते एन.ओ.सी मागतात राहुल गांधी

कडून.

का एन.ओ.सी मागतात हे गूढ राहुल गांधी आणि त्याची आईच सांगू शकते.

त्यावेळी सुब्रमाण्यम स्वामीने राहुल गांधीला पत्र लिहिले की जर तुमच्याकडे

लपवण्या सारखे काही नाही तर NOC का देत नाही एफ बी आइ ला ? येऊद्या की सगळी

माहिती बाहेर.

पण राहुल बाबा ने त्या पत्राला कधीच उत्तर दिले नाही. :)

जरा राहुल गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.

राहुल गांधीला Harvard university मध्ये प्रवेश मिळाला तो सुद्धा donation

quota मध्ये कारण राजीव गांधीचे सरकार असताना हिंदुजा नि (आता हिंदुजा म्हणजे

कोण हे वेगळे सांगायला नको) ११ करोड रुपये donation दिले होते.

नंतर अगदी ३ महिन्यामध्येच याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.(माफ कर राहुल पण

त्या कॉलेज चा dean मनमोहन सिंग नव्हते नाहीतर तुला अजून संधी मिळाली असती, पण

जगात एकच मनमोहन सिंग आहे. )

काही ठिकाणी अशी माहिती आहे कि राजीव गांधीच्या झालेल्या खुनामुळे तुला काढून

टाकले.

कदाचित असेल हि पण मग तू सगळीकडे असे का सांगत फिरत आहेस कि तू हार्वर्ड

univercity मधून Masters in Economics पूर्ण केले आहेस. Dr. SUBRAMANIYAM

स्वामी हे ज्या वेळी तुला तुझ्या गुणपत्रिका आणि biodata बद्दल विचारतात यावर

तुझ्या कडून कधीच काही उत्तर का आले नाही.

कारण तुला हार्वर्ड मधून काढून टाकले होते, तुझे शिक्षण पूर्णच झाले नाही. तू

हिंदी मध्ये नापास झालास म्हणून तुला UNIVERSITY ने काढून टाकले. आता जरा विचार

कर कि भारतातील एका अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतोस जिथे सगळ्यात जास्त हिंदी

बोलली जाते.

आहे न मज्जा भारतामध्ये !!!!

आता सोनिया गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.

सोनिया गांधीने शप्पथ घेऊन सांगितले होते कि त्या university of Cambridge मधून

इंग्रजी शिकल्या आहेत.


पण हे जेंव्हा cambridge ला विचारले तर त्यांनी सरळ सांगितले कि या नावाची

कोणतीही विद्यार्थिनी आमच्याकडे नाही आणि नव्हती.


या खोटेपणाबद्दल हि Dr. Subramaniyam स्वामी यांनी केस टाकली होती या गांधी

परिवार विरुद्ध.

सोनिया गांधी साधी हायस्कूल सुद्धा पास नाही. ती फक्त पाचवी पास आहे.

ठरवा आता कसले लोक भारताला चालवत आहेत.

वयाच्या ३८ व्या वर्षी तू लोकल ट्रेन ने प्रवास केलास !!!

election कॅम्पेन साठी तू कोण गावकर्याच्या घरी जाऊन राहिलास.

आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!! वाह!! वाह!! वाह!!

आणि तू youth icon झालास....

देशातील २५ लाख लोक रोज ट्रेनमधून प्रवास करतात आणि तू एक दिवस प्रवास केलास

आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!!

हजारो पोस्टमन रोज गावागावा मध्ये जाऊन लाखो गावकर्यांना भेटतात आणि एक दिवस तू

भेटलास म्हणून तुला youth icon अवार्ड मिळाले .. वाह !!! वाह !!!

राहुल तू यंग हि नाहीस आणि icon तर नाहीच नाही.

ज्या वेळी तुला youth icon अवार्ड मिळाले त्या वेळी राहुल द्रविड हि त्या

स्पर्धेमध्ये होता. आणि तू त्याला हरवून youth icon बनलास .. सगळे हास्यास्पद

आहे.

आरंभ है प्रचंड...........


आरंभ है प्रचंड,बोल मस्ताको के झुंड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बान पे उतार दो
आरंभ है प्रचंड,बोले मस्ताको के झुंड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बान पे उतार दो
आरंभ है प्रचंड~~~~~~~~~~~
मंन करे सो प्राण दे, जो मंन करे सो प्राण ले
वही तो एक सर्व शक्तिमान है
ईश्र की पुकार है ये भागवत का सार है
की युद्ध ही तो विर का प्रमाण है
कौरओ की भीड़ हो या पांडव का नीर हो
जो लड़ सका है वही तो महान है
जीत की हवस नही, किसी पे कोई वश नही
क्या ज़िंदगी है ठोकरो पे मार दो
मौत अंत है नही तो मौत से भी क्यू डरे?
यह जाके आसमान में दहाड़ दो
आरंभ है प्रचंड, बोले मस्ताको के झुंड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बार्न पे उतार दो
आरंभ है प्रचंड~~~~~~~~~~

हो दया का भाव या की शौर्या का चुनाव
या की हार का वो घाव तुम ये सोच लो
या की पुर भाल भर जला रहे विजय का लाल
लाल ये गुलाल, तुम ये सोच लो
रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या की
केसरी हो लाल तुम ये सोच लो.. .

जिस कवि की कल्पना में ज़िंदगी हो प्रेम गीत
उस कवि को आज तुम नकार दो
भीगति नस्सो में आज, फूलती रागो में आज
आज आग की लपट का तुम बघार दो
आरंभ है प्रचंड, बोले मस्ताको के झुंड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बान पे उतार दो
आरंभ है प्रचंड......